शिक्षक पात्रता परीक्षा TET टेस्ट सिरीज मराठी

शिक्षक पात्रता परीक्षा TET टेस्ट सिरीज

Q1. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे ?

Q2. 'केशवकुमार' या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय ?

Q3. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

Q4. मराठी भाषेतील 'आद्य चरित्रकार' म्हणून कोण ओळखले जाते ?

Q5. १९९८ साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?

Q6. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल?

Q7. 'तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या', या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे?

Q8. 'बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने ...... योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा.

Q9. 'कोणालाही कळू न देता' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

Q10. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q11. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

Q12. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली ?

Q13. कवितेतील 'ओढाळ' शब्दाचा अर्थ काय ?

Q14. वासरू कळपातून कुठे गेले?

Q15. ओढाळ वासरू रानी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनिया। कानामध्ये वारे भरुनिया न्यारे फेर धरी फिरे रानोमाळ। मोकाट मोकाट अफार अफाट वाटेल ती वाट धावू लागे। विसरुनी भान भूक नि तहान पायाखाली रान घाली सारे। थकूनिया खूप सरता हुरूप आतवे कळप तयालागी। फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भाग भटकत। पडता अंधारू लागले हंबरू माय ! तू लेकरू शोधू येई ! प्रश्न.वासरू केव्हा हंबरू लागले ?

Q16. 'पती' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q17. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा.

Q18. आई म्हणाली, 'इच्छा असो-नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो.' या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?

Q19. 'सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली.' या वाक्याचा काळ ओळखा.

Q20. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते ?

Q21. कोणी कोणास हसू नये' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ?

Q22. 'डोंगरएवढी हाव, तिळाएवढी धाव' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?

Q23. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे?

Q24. 'पिसू' या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते ?

Q25. 'माधव भित्रा नाही', या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते ?

Q26. 'ग्राह्य' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

Q27. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल ?

Q28. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आदिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेब, तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न .शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही ?

Q29. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आदिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेब, तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न) मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती ?

Q30. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आदिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेब, तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न). आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते ?

Created by Aditya Lad · Pune, India